Top Story

A letter to my neo-liberal self

I want to tell you who you have become. Not to accuse you. Accusation belongs to an older world. In that world, a master stood over you, raised his hand, and said: You shall not. The master has not disappeared. He has been dissolved into the air and rebuilt inside you. You are the overseer of your own plantation.

Maharashtra Tribal Students Protest Hostel Conditions, Restrictions

The new Government Resolution (GR) first issued on August 5 and later revived on August 14 have imposed age caps and other restrictions over the students seeking to reside at the tribal hostels in the state. The GR has also decreased the allowances that the students get to support their higher education, enraging the students further.

After spate of food poisonings, Ashram School Central Kitchens Under Fire

Following reports that several students at three Ashram schools in Amravati district suffered food poisoning, activists have again questioned the need of this central kitchen ‘experiment’ which involves transporting food from long distances instead of preparing it locally.

Latest
मराठी

अंगणवाडीत येणाऱ्या मुलांना चांगल्या दर्जाचा पोषण आहार मिळावा आणि अंगणवाडी सेविकांना त्यांच्या हक्काचं मानधन आणि इतर लाभ मिळावे, यासाठी पुणे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी बुधवारी जिल्हा परिषदेबाहेर आंदोलन केलं. आहाराचा दर वाढवावा, निकृष्ट दर्जाचा शिधा बंद करण्यात यावा आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पीएफ, ग्रॅच्युइटी, मासिक पेन्शन, इत्यादी मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं.


महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाच्या (एमपीएससीच्या) परीक्षा देणाऱ्या हजारो तरुण तरुणींनी आज पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरावरून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा आणि पारदर्शक परीक्षा कामकाजाची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळे तसेच काँग्रेस नेते विश्वजित कदमदेखील या मोर्च्यात सहभागी झाले.


हे नाटक अशा काळात रंगमंचावर आलं आहे, जिथे सत्य-असत्य, योग्य-अयोग्य या सगळ्याचा जगाला विसर पडू लागल्याचं चित्र आसपासच्या जगात दिसत आहे. जगण्याच्या जाणिवा बोथट होत चालल्या आहेत. अशात एखाद्या कुणाच्या अध्यातमध्यात नसणार्‍या जोडप्यावर एक कठीण प्रसंग येतो आणि त्यातही त्या जोडप्यातल्या बाईला एक निर्णय घ्यावा लागतो, तेव्हा तिने काय करायला हवं?


बिहार विधानसभा निवडणुकीच्या वेळी एसआयआरमधील हेराफेरी उघड झाली. झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये, त्याचप्रमाणे नवी दिल्ली एसआयआरमधील घपले उघड झाले. आता खारघर येथील झेरॉक्स दुकानात पनवेल विधानसभा मतदारसंघातील एसआयआर प्रक्रियेतील प्रगणक पत्रांचे गठ्ठे आढळल्याप्रकरणी रायगड जिल्हा प्रशासनाने कारवाई केली आहे.