Top Story

After spate of food poisonings, Ashram School Central Kitchens Under Fire

Following reports that several students at three Ashram schools in Amravati district suffered food poisoning, activists have again questioned the need of this central kitchen ‘experiment’ which involves transporting food from long distances instead of preparing it locally.

Thanks to the students, India's Democracy found breath

In getting the police to fire tear gas shells and lathi-charge CJP protestors who gathered at Jantar Mantar, and marched peacefully towards Parliament, the Modi government just stopped short of its Jallianwala Bagh moment.

Beyond Nationalism: Rethinking Identity in an Ecological Age

Governments defend national interests, borders define political responsibility, and citizens mobilize around flags and national identities. Yet beneath this familiar structure, the global political landscape is showing signs of strain.

Latest
मराठी

निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सवंग आर्थिक योजना जाहीर करण्याचा मोह केंद्राने आवरला पाहिजे. येत्या काही महिन्यांत उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये निवडणुका होणार असून, त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा रेवडी संस्कृतीचा उदय होणार नाही, अशी अपेक्षा करू या.


राजकारणाच्या प्रवासात अनेकांनी यशवंतरावांच्या विरोधातल्या भूमिका घेतल्या होत्या, पण त्या कोणासंबंधातही यशवंतरावांनी कधीच टोकाची भूमिका स्वीकारली नाही. सत्तेमुळे अल्पावधीत गुर्मी येते आणि आसपास होयबा आणि हांजी हांजी करणारे लोक असले की, टीकेचे सूर ऐकायची सवय नाहीशी होते. अशावेळी असहिष्णुता बळावते.


सहा खासदारांच्या पक्षप्रवेशानंतर विधान परिषद उपसभापतीपदासाठी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांना महायुतीकडून उमेदवारी देत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लागोपाठ दुसरे मोठे ऑपरेशन केले आहे. सचिनभाऊ हे २०२२ मध्ये एकत्रित शिवसेनेकडून विधान परिषदेवर निवडून आले होते. आपल्याला उपसभापतिपदाची ऑफर मिळाली आणि ती आपण घेतली, असे सांगून वैचारिक भूमिका आपण खुंटीला बांधून ठेवल्याचे सचिनभाऊंनी पुन्हा एकदा जाहीर केले करून टाकले...


पक्ष फोडण्याचे बीज भजनलाल यांनी हरियाणात रोवले, त्याचीच विषारी फळे त्यांनाच भोगावी लागली. असो. 'महाराष्ट्रातील भजनलाल'चे भविष्यकाळात काय होईल, ते २०२९ पर्यंत नक्की स्पष्ट होईल!